गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

अक्षय तृतीय साजरी करावी

 अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.

अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.

मूर्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.

मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मूर्तिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मूर्तिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्‍त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
           (पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)

वृक्षरोपण : अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही.

अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्‍ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्‍ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.
Share:

बुधवार, १४ ऑक्टोबर, २०१५

नवरात्रीमागील इतिहास


१. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले.

२. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.


२. नवरात्रीमागील महत्त्व
१. `जगात जेव्हा-जेव्हा तामसी, आसुरी व क्रूर लोक प्रबळ होऊन, सात्त्विक, उदारात्मक व धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुन:पुन्हा अवतार घेते.

`उपांग ललिता' ही जगज्जननी, जगद्धात्री, पालन पोषण करणारी; लक्ष्मी ही संपत्ती दायिनी; काली ही संहारकर्ती, अशा स्वरूपात नवरात्रात उपासना व पूजन होते.

२. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात `श्री दुर्गादेव्यै नम: ।'' हा नामजप जास्तीतजास्त करावा.


. घटस्थापना

        घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते.


४ .अखंड दीपप्रज्वलन करणे

           दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्‍तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे.


५ . नऊही दिवस देवीला नैवेद्य दाखवणे :

      नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्त्विक पदार्थांचे जेवण बनवावे. नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्‍त विशेषकरून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा.



६ . देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती ?
अ. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते.

आ. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी, त्यावर खण व त्यावर नारळ (नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल, असा) ठेवून, आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी
.

ई. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटीत समावेश केला जातो.

उ. त्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा.

७ . कुमारिका-पूजन कसे करावे ?
१. नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे. `नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी `नऊ'' या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याचीही पद्धत आहे.

२. कुमारिकांना बसण्यासाठी घोंगडे (आसन) द्यावे.

३. त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत झाले आहे, या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी.

४. देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे. (देवीला खीरपुरी आवडते.)

५. कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्‍तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा.'



८. देवीपूजनाच्या वेळी शक्‍तीतत्त्व आकृष्ट करणार्‍या रांगोळया

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व. शक्‍तीतत्त्व आकर्षित करण्यासाठी जसे देवीला शेवंती, निशिगंध, कमळ इत्यादी फुले वहातात, तसे काही आकृतीबंधांमुळेही शक्‍तीतत्त्व आकर्षित होण्यास मदत होते; म्हणून अशा आकृतीबंधांनी युक्‍त रांगोळी काढतात. (असे काही आकृतीबंध पुढे तक्‍त्यात दिले आहेत.)


रंगांनुसार रांगोळीत देवतेचे तत्त्व आकृष्ट होणे


९ . `गरबा खेळणे'' म्हणजे काय ?

गरबा खेळणे'' यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे  देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते.
Share:

मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

गडद टेकडी दिसत illuminated मंदिर पवित्र जागा

रात्री पहा Saptashrungi मंदिर Illuminated
Saptashrungi मंदिर सर्वात महत्वाचे सण , " चैत्र उत्सव " Chaitrotsav आहे . सण राम नवमी ( चैत्र हिंदू महिन्याच्या तेजस्वी पंधरवडा मध्ये नवव्या चंद्राचा दिवस ) रोजी सुरु चैत्र Poornima ( पूर्ण चंद्र दिवस ) , सण सर्वात दिवशी culminates . [ 17 ] सण देखील द्वारे विशेषत उपस्थित आहे निपुत्रिक महिला मुलांसाठी देवी यांचे आशीर्वाद मिळविण्याच्या vows बनवून . सुमारे 250.000 शेवटच्या दिवशी सण हजर म्हणून अनेक दशलक्ष 1 म्हणून नऊ दिवस उत्सव शेवटच्या तीन दिवसांत गोळा . भक्त महाराष्ट्र , गुजरात , मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधे येतात . अनेक भक्त देखील नाशिक ( 60 किलोमीटर ( 37 मैल ) ) , धुळे ( 150 किलोमीटर ( 93 मैल ) ) आणि इतर शहरे पासून सर्व मार्ग चाला . [ 18 ] भक्त अनेकदा ( pradakshina पहा) संपूर्ण टेकडी प्रदिक्षणा घालणे . हिंदू सहसा देवी चे चिन्ह डोंगर उतार वर कोरलेली असल्यामुळे तथापि , संपूर्ण हिल circumbulated केले आहे , देवदेवता किंवा खाजगी खोली circumbulate . देवी , ( पाच आणि अमरत्व च्या nectar अर्थ अमृता अर्थ panch ) panchamruta सह ( abhisheka पहा) सहसा मध , साखर , दूध , दही , आणि तूप , सण दरम्यान दररोज एक मिश्रण bathed आहे . उपान्त्य दिवस ( चौदाव्या चंद्राचा दिवस ) रोजी , देवी ' बॅनर उपासना आहे आणि शेवटी मध्यरात्री हिल पीक वर hoisted गावात Daregaon गावातील प्रमुख मोहरे ( gavali पाटील ) आणि उपस्थिती गावात माध्यमातून paraded . शेवटच्या दिवशी भाविक पवित्र ध्वज दर्शन ( करण्यासाठी कदर भरावे ) घेणे टेकडीचा माथा भेट द्या. या समारंभात किमान 15 शतक पासून आयोजित करण्यात झाली आहे . ( व्रत ) सण दरम्यान तो पूर्ण . [ 14 ] [ 19 ] [ 20 ] एक navas वापरले कोण भक्त
या निमित्त धान्य , फुलं , coconuts , पैसा किंवा दागिने रोजी देवदेवता केलेले अर्पण आहे . सूर्य कुंड पासून आणले पाणी देवदेवता अभिषेक ( विधी बाथ ) दैनंदिन सेवा केल्यानंतर , उकळत्या तांदूळ , दूध आणि साखर केलेल्या kheer च्या अर्पण देवी केली जाते . Turis म्हणून ओळखले पिठ आणि लोणी बनलेले केक्स देखील देण्यात येतात . दागिने वगळता सर्व उपायने , नंतर मंदिराच्या आनुवंशिक रक्षक आहेत कोण Bhopas द्वारे दूर नेले जातात . [ 19 ] [ 20 ]
अश्विन ( हिंदू कॅलेंडर महिना ) शुक्ल पक्ष Dashami मध्ये एक मोठा उत्सव ( सण ) या ठिकाणी आयोजित आहे . Dussera आणि Navaratri नऊ दिवस , मंदिर भक्त हजारो flocked केल्यावर , मंदिरात प्रमुख उत्सव आहेत . मंदिर त्यानंतर हिंदू Lunar दिनदर्शिका मते , मंगळवार आणि शुक्रवार आणि आठव्या नवव्या आणि चौदाव्या दिवस देवी पूजेचे ( उपासना ) अर्पण करण्यासाठी विशेषतः विशेष दिवस आहेत . [ 2 ] [ 7 ] [ 14 ] साजरा इतर सण गुढी आहेत Padwa , Gokulashtami , Navratrotsav , Kojagiri , Laxmipujan , हरिहर Bhet आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या , अधिक अनेक . [ 7 ]
एक दुकान हिरव्या आणि लाल पितांबर आणि विक्रीवरील कुंकू

एक नमुनेदार दुकान विक्री पितांबर , बाटल्या , फुलं , coconuts आणि पॅकेट मध्ये प्रसाद मध्ये लाल कुंकू .
भक्त त्यानंतर विधी देवी करण्यासाठी coconuts आणि रेशीम कापड अर्पण आणि देखील Sari आणि Choli ( स्त्रियांचा पोलका ) स्वरूपात आहेत . [ 7 ] देवदेवता केलेले इतर पारंपारिक अर्पण डोळे चांदी बनलेले , आणि कुंकू एक मंडळ करत आहोत Navratra दरम्यान देवीची आतील चालता फिरता रस्ता सुमारे योग्य रचनेमध्ये . सात शंभर अध्याय असलेल्या देवीची चरित्र आहे जे Saptashati , देखील अनेक भक्त द्वारे recited आहे . [ 7 ]
महाराष्ट्र Kathar किंवा Kutadi समुदाय Pachvi समारंभ निरीक्षण करताना , कुटुंबातील लहान मुलाची प्रसुतिनंतर , त्यांच्या कुटुंबाच्या देवदेवता Saptashrungi करण्यासाठी यजणे तसेच ते 12 वर मुलाचे नामकरण समारंभ धरा हे खालील एक शेळी एक त्याग ऑफर दिवस . [ 21 ]
गोंधळ , एक प्राचीन लोकसाहित्याचा नृत्य - नाटक Gondali , Bhutye , Aaradhi आणि नाईक समुदाय राहण्याचे भक्त द्वारे देवदेवता आधी दिली जाते. गोंधळ नृत्य सुरू कोण Gondhalis देखील विवाहसोहळा आणि अनेक प्रमुख कुटुंब festivities दरम्यान गोंधळ करण्यासाठी आमंत्रित आहात . सहसा रात्री झालेल्या Gondhali कामगिरी , झांजा च्या बरोबर वापरण्यात येणारी वस्तू , लहान ड्रम , Sambal आणि Tuntune किंवा एक स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट सह गात दाखल्याची पूर्तता आहे .
Share: